लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.
उल्हासजी अप्रतिम! नेमकी हीच भावना होते अलिकडचं स्वरूप बघताना.गणपतीबाप्पा बोलतोय, त्याची परतवता न येतील अशी वक्तव्यं.शेवटी टिळकांबरोबरचा संवाद.तुम्ही एक परिपूर्ण अनुभव दिलाय तुमच्या लेखनातून आणि आवाजातून! छान!
२ टिप्पण्या:
व्वा, सुंदर लेखन आणि सादरीकरण.
मजा आली ऐकताना.
उल्हासजी अप्रतिम! नेमकी हीच भावना होते अलिकडचं स्वरूप बघताना.गणपतीबाप्पा बोलतोय, त्याची परतवता न येतील अशी वक्तव्यं.शेवटी टिळकांबरोबरचा संवाद.तुम्ही एक परिपूर्ण अनुभव दिलाय तुमच्या लेखनातून आणि आवाजातून! छान!
टिप्पणी पोस्ट करा